शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुलाच्या कामाच्या खोदलेल्या खड्ड्यात पडून शेतक-याचा मृत्यू; अकोले तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:18 IST

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यासाठी एका ओढ्यावर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका शेतक-याच्या मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील म्हाळादेवी शिवारातील ठाकरवाडी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.

अकोले : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यासाठी एका ओढ्यावर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका शेतक-याच्या मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील म्हाळादेवी शिवारातील ठाकरवाडी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.

चंद्रभान परशुराम हासे (वय ६१, रा. म्हाळादेवी, ता. अकोले) या मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे. या शेतक-याचा मृतदेह कुजलेल्यास्थितीत आढळून आला आहे.

या घटनेची पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळीच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन केला. तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेली आठ-नऊ दिवसांपासून चंद्रभान हे बेपत्ता होते. तीन दिवसांपूर्वी घरातील लोकांनी अकोले पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली होती.  शनिवारी सकाळी त्यांच्या घरापासून जवळ ३००-४०० मिटर अंतरावर पाच वर्षांपासून कामबंद असलेल्या कालवे पुलाच्या खड्ड्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, म्हाळादेवी ग्रामस्थांनी या पुलाचे काम अर्धवट करणा-या ठेकेदरावर संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तहसीलदाराकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेFarmerशेतकरीDeathमृत्यू