शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

निळवंडे प्रकल्पावर फडणवीस म्हणाले; हा तर माझ्या जन्मा आधीचा प्रकल्प

By शिवाजी पवार | Updated: October 27, 2023 14:48 IST

निळवंडे प्रकल्पावर भाष्य ; पाच दशकांची शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली

श्रीरामपूर : (अहमदनगर) : नगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प हा माझ्या जन्म आधी सुरू झाला.पाच दशके प्रकल्प पूर्णत्वासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षा करावी लागली. आता प्रकल्प पूर्ण होत कालव्यात पाणी दाखल झाले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पाचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी काकडी येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

ते म्हणाले, या प्रकल्पाला २०१६-२०१७ मध्ये चालना मिळाली. त्यामुळे रखडलेले काम सुरू होऊ शकले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे‌ पाटील हे त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते. त्यासोबत अकोलेचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड या दोघांचीही साथ मिळाली. निळवंडे प्रकल्प आता पूर्णत्वास आल्याने या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यात ३० हजार कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पांना निधी दिला आहे. त्यामुळे जिरायती भागाला लाभ झाला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAhmednagarअहमदनगर