शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सहा जिल्ह्यांमधील निवडणुका पुढे ढकलाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:27 IST

ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, सरचिटणीस भारत गवळी, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम ...

ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, सरचिटणीस भारत गवळी, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, ज्येष्ठ नेते राम जाजू, नगरसेविका मेघा भगत, दिनेश सोमाणी, अमोल रणाते, शैलेश फटांगरे, कोंडाजी कडनर, प्रशांत वाडेकर, संपत गलांडे, संतोष पठाडे, संजय नाकील, सतीश कानवडे, शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे, शिवकुमार भंगिरे, राजेंद्र सांगळे, सुधाकर गुंजाळ, माधव थोरात, वैभव लांडगे, कल्पेश पोगूल, सीताराम मोहरिकर, हरीश वलवे, माधव थोरात, प्रमोद ढवळे, बालाजी लालपोतू, दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर आणि नागपूर या जिल्ह्यांतील निवडणुका महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. या सरकारने न्यायालयाला वेळीच इम्पिरिकल डेटा दिला असता तर ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार होण्याची वेळ आली नसती. महाविकास आघाडी सरकारला ओबीसीचे राजकीय आरक्षण जाणूनबुजून काढून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाला डेटा दिला नाही आणि ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आले. जोपर्यंत राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.