शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

वीजप्रश्नी राष्ट्रवादीचा सरकारला आठ दिवसांचा अल्टीमेटम

By admin | Updated: April 19, 2016 00:14 IST

अहमदनगर : जायकवाडी धरणातून मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना पाणी मिळते, मग, पिण्यासाठी का नाही, असा सवाल उपस्थित करत

अहमदनगर : जायकवाडी धरणातून मद्यनिर्मितीच्या कारखान्यांना पाणी मिळते, मग, पिण्यासाठी का नाही, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आठ दिवसांत या भागातील वीज पुरवठा पूर्ववत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पत्रकार परिषदेत दिला़जायकवाडी जलाशय परिसरातील रोहित्र उतरविण्यात आले आहे़ त्यामुळे प्रशासन व शेतकऱ्यांत नव्या वादाला तोंड फुटले आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे घुले यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली़ काकासाहेब नरवडे, सोमनाथ धूत यावेळी उपस्थित होते़ नगर व औरंगाबाद जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या त्यागातून जायकवाडी धरणाची निर्मिती झाली़ लाभक्षेत्रातील नेवासा, शेवगाव, गंगापूर आणि पैठण तालुक्यातील ३५ हजार हेक्टर जमीन धरणात गेली़ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी योजनांना परवानगी मिळाली़ शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन पाणी योजना सुरू केल्या़ धरणातील पाण्याचा सर्वप्रथम पिण्यासाठी, नंतर शेती आणि उद्योग, असा प्राधान्यक्रम ठरला आहे़ मात्र, उद्योगाला प्राधान्य दिले जात आहे़ विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्यापेक्षा मद्यनिर्मिती सरकारच्यादृष्टीने महत्वाची असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला़ पिण्यासाठी आणि नंतर शेतीसाठी, असा प्राधान्यक्रम असताना वीज पुरवठा खंडित करणे, योग्य नाही, हा अन्याय आहे़ वीज पुरवठाच खंडित करायचा असेल तर शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ करावे, अशी मागणी यावेळी घुले यांनी केली़ जायकवाडीतील पाण्यावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा हक्क आहे़ (प्रतिनिधी)