शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आर्थिक निकषावरील आरक्षणाचा संपूर्ण फायदा मुस्लिमांनाः प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:10 IST

भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात फार सख्य आहे. शिवसेना कधी सत्तेतून बाहेर पडते याची राष्ट्रवादी वाट पहात आहे.

अहमदनगर : आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या दहा टक्के आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाजाला होणार आहे, असं मत मांडत, हे आरक्षण मोदी सरकारसाठीच त्रासाचं ठरेल, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

केंद्र सरकारने नव्याने दिलेल्या आरक्षणासाठी जे निकष ठेवले आहेत, त्यात बहुतांश मुस्लिम कुटुंब येतात. त्यामुळे भाजपा वरून भगवी आणि आतून हिरवी आहे, असा प्रचार आता चाललेला आहे. हे सरकार हिंदूंचं की मुस्लिमांचं असा प्रश्न विचारला जातोय. त्याला हे तोंड देऊ शकत नाहीत. आम्ही मात्र आनंदी आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्याचवेळी, मोदी सरकारने आर्थिक निकषावर दिलेले दहा टक्के आरक्षण टिकेल असे वाटत नाही, असं मतही त्यांनी मांडलं.

राष्ट्रवादी नेहमी फांद्या तोडण्याचे काम करते. मुळावर कारवाई करीत नाही. कारवाई करायची होती तर व्हीपप्रमाणे कारवाई करायला पाहिजे होती. भीमा-कोरेगाव प्रकरणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्यांच्यावरही कारवाई केली नाही. नगरसेवकांवरील कारवाई फक्त दिखावा आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात फार सख्य आहे. शिवसेना कधी सत्तेतून बाहेर पडते याची राष्ट्रवादी वाट पहात आहे. शरद पवार धर्मनिरपेक्ष असतील मात्र त्यांचा पक्ष नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली.

आंबेडकर म्हणाले, येणाऱ्या लोकसभेत आघाडी करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. त्यावर दोन्ही काँग्रेसचे उत्तर आलेले नाही. मात्र आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. आघाडी झाली नाही तर पक्ष महाराष्ट्रातील ४८ जागा लढविणार आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी