शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

आढळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 17:05 IST

अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. 

गणोरे : अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी बुुुुधवारी सकाळी दोन्ही कालव्यांतून पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने आवर्तन सोडले आहे. प्रारंभी उजव्या कालव्यातून ३० व डाव्या कालव्यातून २० क्युसेक दाबाने पाणी सोडले होते. गरजेनुसार पाण्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी  बोलताना सांगितले.  मात्र, प्रत्यक्षात शेतक-यांकडून पुरेशा प्रमाणात अधिकृत पाणी मागणीचे अर्ज पाटबंधारे विभागाकडे जमा झालेले नाहीत. आढळा धरणाची पाणी साठवण क्षमता एक हजार ६० दशलक्ष घनफूट आहे. बुधवारी आवर्तन सोडताना ९९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. चार हजार हेक्टरसाठी पाणी मागणीआढळा धरणाखाली तीन हजार ९१४ हेक्टर सिंचनक्षेत्र आहे. मात्र, शेतक-यांकडून फक्त सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याच्या मागणीची अधिकृतपणे नोंद पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. गेल्या रब्बी हंगामात धरण अर्धेच भरले असताना शेतक-यांनी एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती. यंदा आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात पाणीदार परिस्थिती आहे. अद्याप शेतक-यांना पाणी टंचाईची चिंता नसल्याने पाण्याच्या मागणीची घाई दिसून येत नाही. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेDamधरणWaterपाणी