शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

अशोकने उसाची बिले अदा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST

शेतकऱ्यांंना ऊस गाळपानंतर पंधरा दिवसात पैसे देण्याचा कायदा करण्यात आलेला आहे. मात्र ‘अशोक’ने पैसे थकविले आहेत. ३१ मार्चपर्यंत पैसे ...

शेतकऱ्यांंना ऊस गाळपानंतर पंधरा दिवसात पैसे देण्याचा कायदा करण्यात आलेला आहे. मात्र ‘अशोक’ने पैसे थकविले आहेत. ३१ मार्चपर्यंत पैसे मिळाले नाही तर सेवा संस्थांचे पीक कर्ज थकबाकीत जाईल. व कृषी सवलत योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी भीती औताडे यांनी व्यक्त केली आहे. उसाला उशिरा तोड मिळाल्याने वजनात घट झाल्याने यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ऊस पक्व होऊनही साखर उतारा घटला. त्यामुळे पुढील वर्षाचा ऊस दर कमी निघेल, असे औताडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

उपपदार्थ निर्मितीच्या उत्पन्नातून ऊस उत्पादकांना अद्याप प्रत्यक्ष लाभ झालेला नाही. डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेतलेली नाही. हा विषय येणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेला आहे. मात्र कारखान्याच्या यापूर्वी कार्यान्वित असलेल्या प्रकल्पाचा लाभ होत नसेल तर या विस्तारीकरणाचा उपयोग नाही, असे औताडे यांचे म्हणणे आहे.

----