शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

अशोकने उसाची बिले अदा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:21 IST

शेतकऱ्यांंना ऊस गाळपानंतर पंधरा दिवसात पैसे देण्याचा कायदा करण्यात आलेला आहे. मात्र ‘अशोक’ने पैसे थकविले आहेत. ३१ मार्चपर्यंत पैसे ...

शेतकऱ्यांंना ऊस गाळपानंतर पंधरा दिवसात पैसे देण्याचा कायदा करण्यात आलेला आहे. मात्र ‘अशोक’ने पैसे थकविले आहेत. ३१ मार्चपर्यंत पैसे मिळाले नाही तर सेवा संस्थांचे पीक कर्ज थकबाकीत जाईल. व कृषी सवलत योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी भीती औताडे यांनी व्यक्त केली आहे. उसाला उशिरा तोड मिळाल्याने वजनात घट झाल्याने यंदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ऊस पक्व होऊनही साखर उतारा घटला. त्यामुळे पुढील वर्षाचा ऊस दर कमी निघेल, असे औताडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

उपपदार्थ निर्मितीच्या उत्पन्नातून ऊस उत्पादकांना अद्याप प्रत्यक्ष लाभ झालेला नाही. डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारासाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेतलेली नाही. हा विषय येणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेला आहे. मात्र कारखान्याच्या यापूर्वी कार्यान्वित असलेल्या प्रकल्पाचा लाभ होत नसेल तर या विस्तारीकरणाचा उपयोग नाही, असे औताडे यांचे म्हणणे आहे.

----