शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Anna Hazare Andolan : अहमदनगरमध्ये मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 12:36 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणा-या रेल्वे व बसेस सरकारने रोखल्यामुळे राळेगणसिद्धीत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.

राळेगणसिद्धी (अहमदनगर)  - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नवी दिल्ली येथील सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणा-या रेल्वे व बसेस सरकारने रोखल्यामुळे राळेगणसिद्धीत मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.मोदी सरकारकडून 13 रेल्वे व अनेक बस अडवण्यात आल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12 वाजता मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

अण्णा हजारेंचा गंभीर आरोपआमच्या आंदोलनात अडथळे आणले जात आहेत, असे म्हणत सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे हे रामलीला मैदानावर आंदोलन करत आहेत. तत्पूर्वी, माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

आतापर्यंत आमच्या आंदोलनात कधीच हिंसाचार झालेला नाही. पण सरकारला काय अनुभूती आली काय माहीत असा सवाल उपस्थित करत आमच्या लोकांच्या बसेस आणि रेल्वे रोखण्यात येत असल्याचा आरोप केला. लोकशाहीसाठी हे ठीक नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदी