शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नातवाने केला आजीचा खून; धक्कादायक कारण समोर येताच परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 10:28 IST

नातवाने आजीच्या डोक्यात दगडाने मारून व कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर वार करून ठार मारले आहे. 

अक्कलकोट: वडिलांना कोणत्या दवाखान्यात उपचार करायचे, या कारणावरून आजी व नातू यांच्यात झालेल्या वादावरून नातवाने कुऱ्हाड, दगडाने मारून आजीचा खून केला आहे. ही घटना कुरनुर (ता. अक्कलकोट) येथे दि. २ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात निर्मला संतराव सुरवसे (वय ७०, रा. कुरनूर, ता. अक्कलकोट) मरण पावल्या आहेत.

या प्रकरणी सुमित सदाशिव सुरवसे (रा.कुरनूर ता.अक्कलकोट) हकिकत अशी की, यातील निर्मला सुरवसे आणि आरोपी हे नात्याने आजी-नातू असून, दि.२ डिसेंबर रोजी रात्री ९ वा.चे सुमारास निर्मला संतराव सुरवसे हिस आरोपी याने वडिलांवर कोणत्या दवाखान्यात उपचार करायचा, यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आजीच्या डोक्यात दगडाने मारून व कुऱ्हाडीने गळ्यावर, मानेवर वार करून ठार मारले आहे. 

याबाबत संतराम विठोबा सुरवसे, सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सुमित सुरवसे यास पोलिसांनी तत्काळ अटक करून येथील कोर्टासमोर उभे केले असता, त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पीएसआय पांडुरंग पवार हे करीत आहेत. घटनास्थळी डीवायएसपी विलास यामावर, पोलिस निरीक्षक महेश स्वामी, सपोनि, नीलेश बागाव यांनी भेट देऊन पाहणी केली.   

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारी