शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘अहिल्यानगर’साठी विखेंना पुन्हा दिल्लीला पाठवा; प्रचारात आला नामकरणाचा मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 08:52 IST

गेल्या ५० वर्षांत राहुल गांधी यांचे लाँचिंग होऊ शकले नाही. ते काय देश पुढे नेणार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अहमदनगर : सुजय विखे यांची गाडी पुन्हा दिल्लीला जाऊन मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ होईल. मुख्यमंत्र्यांनी नामकरणास मंजुरी दिली आहे; पण दिल्लीची मंजुरी बाकी आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरच्या नामकरणाचा मुद्दा प्रचारात छेडला. 

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी शहरात चौपाटी कारंजा येथे प्रचारफेरीच्या सांगता सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विरोधी उमेदवार नीलेश लंके यांचा उल्लेख लंका असा केला. ते म्हणाले, सुजय विखे पराभूत होणे अशक्य आहे. त्यांचे मताधिक्य वाढवून त्यांना संसदेत पाठवायचे असून, विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. गेल्या ५० वर्षांत राहुल गांधी यांचे लाँचिंग होऊ शकले नाही. ते काय देश पुढे नेणार? कुणी स्वप्नात जरी विचार केला तरी राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत.’

लोखंडेंची जबाबदारी विखेंवर : शिंदे शिर्डी मतदारसंघातील शिंदेसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्या उपस्थितीत राहाता येथे झालेल्या सभेत शिंदे म्हणाले, मी विखेंना जेव्हा लोखंडे यांच्या उमेदवारीबद्दल बोललो तेव्हा विखे पाटील म्हणाले की, थोडी मेहनत घ्यावी लागेल. मात्र, लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही तुमची आहे, असे आपण त्यांना सांगितले आहे.

टॅग्स :ahmednagar-pcअहमदनगरBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४