शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर नेवासे महामार्गावर अपघात; एक ठार, एक जखमी

By शिवाजी पवार | Updated: May 30, 2023 14:47 IST

अपघाताच्या मालिकेमुळे येथे गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे.

अहमदनगर - श्रीरामपूर नेवासे महामार्ग अशोकनगर फाटा येथे सलग दोन दिवस अपघाताच्या घटना घडल्या. दुचाकी व कारच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघाताच्या मालिकेमुळे येथे गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे.

मृताचे नाव कैलास लक्ष्मण धनवटे (वय ४५, रा. सूतगिरणी, श्रीरामपूर) असे आहे. सागर परदेशी हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कारचालक फरार झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. बांधकाम कामगार धनवटे व परदेशी हे रात्री श्रीरामपूरच्या दिशेने जात होते. त्यांना कारने जोराची धडक दिली. त्यामुळे धनवटे व परदेशी रस्त्यावर कोसळले. नागरिकांनी तातडीने दोघांनाही शहरातील साखर कामगार रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान धनवटे यांचा मृत्यू झाला.

नेवासे महामार्गावर रेल्वे उड्डाणपूल व हरेगाव फाटा या दरम्यान आठवड्याला दोन किंवा तीन अपघात घडत आहेत. येथे पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र तरीही बेशिस्त वाहतुकीवर त्यांचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. त्यामुळे तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली जात आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस