शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

एका दिवसात विना नंबरची ३० वाहने जप्त 

By अण्णा नवथर | Updated: November 22, 2023 16:36 IST

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरातील कोतवाली आणि तोफखाना पोलिसांना विनानंबरच्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर: सराईत गुन्हेगार गुन्हा करताना विना नंबरची वाहने वापरतात. अशी नंबर नसलेली वाहने वापरून गुन्हे करणा्ऱ्यांची संख्या वाढली असून, नगर पोलिसांनी नाकाबंदी करत नंबर नसलेली ३० वाहने जप्त केली आहेत. मुळ कागपदपत्रे आणून दिल्यानंतरच वाहने दिले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरात गुन्हेगारी वाढली आहे. चैन स्नॅचिंग,घरफोडी, महिला व मुलींची छेड, यासारख्या घटना घडत आहेत. अशा गुन्ह्यांत विना नंबरची वाहने वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरातील कोतवाली व तोफखाना पोलिसांना विना नंबरच्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी १५ वाहने जप्त केली असून, कोतवाली पोलिसांनी १५ वाहने जप्त केली आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली वाहने परत आणण्यासाठी बुधवारी दुचाकी मालकांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी