शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

विचारे दृढता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:39 IST

- बा.भो. शास्त्री शके ११४१मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं अंतर्बाह्य निरीक्षण केले. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो, यावर माणसाचा विश्वास ...

- बा.भो. शास्त्रीशके ११४१मध्ये स्वामी महाराष्ट्रात आले. इथल्या माणसांचं अंतर्बाह्य निरीक्षण केले. ‘उकिरड्यातून माणूस जन्मतो, यावर माणसाचा विश्वास होता. जनावरांना गोंजारतो व माणसांना अस्पृश्य म्हणतो, असाही पाहिला. स्त्रियांना धर्मापासून वंचित ठेवून प्राण्यांचे बळी देणारा मानव दिसला. अविचारातून बिमारीच्या नावाने खोकलाई, ठसकाई, जाखाई, जोखाई, मरीमाय असे देव निर्माण करणारा माणूस पाहिला. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘हा अवघा जनु ठकला ठेला असे: याचे ठक फेडिता कवन नसे: तू ठकला ऐसे कुणी न पुसे’ हे बाराव्या शतकातले महाराष्ट्राचे चित्र होते. अंधश्रद्धेच्या गर्तेत समाज सापडला. असत्याला सत्य व अधर्माला समजत होता. मूठभर लोकांनी अनेकांना फसविले, तेही फसले. याचे एकच कारण माणसाजवळ विचार नव्हता. विचाराची आवड नव्हती. विचाराने निवड नव्हती. अज्ञान व मिथ्या ज्ञानाने माणसे भरकटली, अस्थिर झाली. विचार माणसाला स्थिर करतो. विचाराने दृढता येते. निश्चलता येते. शांती क्रांतीने मिळत नाही. ती निश्चलतेने मिळते. हाच सल्ला संत ज्ञानेश्वर महाराज देतात,‘निश्चलत्वाची भावना, जरी नव्हेचि देखै मन तरी शांती केवी अर्जुना, आपु होय.’ म्हणून स्वामींनी प्रथम मराठीत मानवाला विचाराची बैठक दिली व ठकांपासून सांभाळून राहावे, म्हणून ज्ञानाचे डोळे दिले. सफरचंद काय एकाच न्यूटनच्या अंगावर पडले काय? कविट व नारळ पडून अनेकांच्या डोक्याला जखमा झाल्या असतील, पण जमिनीवर पडलेल्या फळाला खेचणारी शक्ती कोणती, ही शंका एकाच्याच मनात आली. कारण विचाराला जिज्ञासेची जोड मिळाली.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक