शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

प्रेमाचे दोन शब्द, वेळ आणि बरेच काही.... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 17:10 IST

इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो

डॉ. दत्ता कोहिनकर-  

पालकांनी लहानपणापासून मुलामुलींना वेळ, प्रेम दिले पाहिजे.तसेच वेळॊवेळी त्यांचे कौतुक करण्यास देखील आपण पालक या नात्याने विसरता कामा नये. या छोट्या छोट्या गोष्टीतच आयुष्यातील यश, नातेसंबंध, भावनिकता यांची खूप खूप मोठी गणिते लपलेली असतात. सातत्याने आपल्या पाल्यांमध्ये आपलेणाची भावना निर्माण केली गेली पाहिजे. तसेच  आपल्या आचरणातून चांगले संस्कारांनी त्यांचे आयुष्य घडवले तरच त्यांना उज्ज्वल भवितव्याकडे त्यांची वाटचाल होईल नाहीतर घराघरात हिंसक, रागीट, गुन्हेगारी प्रवृत्तीने भरकटलेले आणि आई वडिलांशी, समाजाशी उद्धटपणे वागणारी पिढी निर्माण होईल त्यामुळे वेळीच आपण काळजी घेतली पाहिजे. 

 मुलांचे वय किती आहे यावर जाऊ नका . मनाला वय नसते.ते प्रेमाचे भुकेले असते . मानस शास्त्रानुसार ज्या मुलांना शालेय जीवनापासून प्रेम , आदर , स्पर्श , कौतुकाची थाप पालकांनी दिलेली असते ती मुले भावानिक आणि तितकीच परिपक्व होतात . त्यांचा भावनिक कोष मजबूत होतो . कितीही बिकट परिस्थिती आली तरी ही मुले त्यातून वाट काढतात . कधीही नैराश्याच्या अधीन जाऊन स्वतःचं आयुष्य उध्वस्त करत नाही किंवा आत्महत्या करत नाही . म्हणून इंटेलिजन्स कोषापेक्षा भावनिक कोष हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा ..

हल्ली लहानवयातच मुलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. तसेच त्यांचे पालक आपणमुलाला वेळ देऊ शकत नाही तर त्यांच्या समाधान, आनंदासाठी हाती गरजेपेक्षा अधिक आणि महागातल्या वस्तू देऊ लागले. यामुळे मुलांमधला संयम हरवतो आहे आणि त्यांचा स्वभाव नकळत चिडखोर आणि एकलकोंडी होत आहे. बाल सुधारगृहातील कितीतरी मुले उच्चशिक्षित व आर्थिक समृद्धता असलेल्या कुटुंबातील असतात. खरंतर त्यांचे आई वडील संस्काराने देखील  आपल्याला घडवायला कमी पडलेले नसतात तर मुलांना वेळ देण्यात अपयशी ठरतात.  आईचे वात्सल्य , नैसर्गिक प्रेम , स्पर्श त्यांना मिळाला नाही कि ही प्रेमाची भुकेली मुले मिळालं नाही ते ओरबडून मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यातून असे हल्ले, चोरी, लैंगिक अत्याचार अशा गुन्ह्यांमध्ये सापडत वाममार्गाला लागत आहे.  

तुमच्याच हातात आहे उद्याची युवापिढी आणि आणि त्यांचं आदर्श , मूल्यधिष्ठित, सुसंस्कारित जीवनाची घडी... तिच्याच यशाच्या शिखरावर तुम्हाला आनंदाचे दान मिळणार आहे.. !

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिप