शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आनंद तरंग- जाणतेया विखो सुखाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 03:33 IST

जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात.

बा.भो. शास्त्रीस्वर्ग व नरक हे दोन शब्द सर्वांनाच ठाऊक आहेत. स्वर्गाची प्रीती तर नरकाची भीती वाटते. स्वर्ग हा शब्द सुख, तथा फळा वाचक आहे. तर नरक हा दु:ख व क्लेश वाचक आहे. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. कमीत कमी दु:ख म्हणजे सुख आणि कमीत कमी सुख म्हणजे दु:ख असं सुखदु:खाचं स्वरूप आहे. गीतेने संसाराला ‘दु:खालय’, बुद्धाने ‘सब्बंंदु:ख’ म्हटलं आहे. सुख सर्वांनाच हवं असतंं. दु:ख कुणालाच नको असतं. पण हवं ते मिळत नाही. नको ते टळत नाही. कोण देतं ते? कुणी नाही. आपणच निर्माण करीत असतो. सत्कर्माने स्वर्गसुख, तर दुष्कर्माने नरकाची प्राप्ती होते, हे शास्त्र सांंगतंंं. स्वत:च्याच कर्माचंं बरंं-वाईटाचंं फळ स्वत:लाच भोगावं लागतं. ‘आम्ही सुखी आहोत’ असं म्हणणारे लोक खरंच सुखी असतात का? याचं उत्तर सर्वच साक्षात्कारी संंत व श्रीचक्रधरस्वामी नकारार्थी देतात. मग आपण सुख अनुभवतो ते काय आहे? ते दुधातल्या पाण्याला दूध समजतो, तसंं आपण दु:खालाच सुख समजतो. समजा सुख हे दु:खमिश्रित असतंं. सुखात धास्ती तर आनंदात मस्ती असते. जगातल्या साऱ्या खुर्च्या सुखाच्या असल्या तरी खुर्चीतलं सुख संपण्याचंंं भय असतंच. त्या निर्भय नसतात. दु:खाचा अंश नसलेल्या सुखाला आनंद म्हणतात. जगात आज तर शुद्ध काहीच भेटत नाही. कुठलाच खाद्यपदार्थ, पेण, पाणी, हवा, विचार, आचार, मित्र, सोयरे, केळंं, आंंंबा, किंबहुना विषातही भेसळ असते. म्हणून आमच्या सुखालाही वेदना असतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,‘‘जिये लोकिचा चंंद्रु क्षयरोगीजिथंं उदयो होय अस्तालागीदु:ख लेवून सुखाचा अंंगी, सळित जगाते’’चांंगल्या कपड्यांमुळे माणूस सुखी आहे असं वाटतंं, असंच दु:खाने सुखाचा अंगरखा घातला की दु:खही मोहक वाटतं, पण सर्व जगाला छळत आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक