प्रत्येकाचे मन महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येकाच्या मनावरच पुढच्या व्यक्तीचे मोठेपण अवलंबून असते. एखादा राजा आहे. तो सर्वांसाठी मोठा आहे, परंतु एखाद्याचे मन त्याला मोठे मानत नसेल. ...
धर्मराज हल्लाळेमाणसाचे आयुष्य म्हणजे पाण्यावरील बुडबुड्यासारखे आहे. अगदी क्षणभंगुर, संत कबीर यांनीही आपल्या दोह्यांमध्ये अंतर्मुख करणारे विचार दिले आहेत़ माणसाची जात म्हणजे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी आहे़ जसे आकाशातले तारे सकाळ होताच दिसेनासे होत ...
संतांनी देव नुसता अनुभवला नाही, तर सर्वाभूती परमेश्वर असल्याचे त्यांना जाणवले. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत। ते ते वाटे मी ऐसे।। असा संदेश दिला आहे. ...
गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या भक्तीभावाने गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यावर्षी 13 ते 23 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...
१३ सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. हा उत्सव पुढील दहा दिवस म्हणजे २३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. ...
Ganesh Festival Special Receipe संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. ...