मनबुद्धीतून वैचारिक अध्यात्म विरघाळायला लागलं की मनुष्य पशुवत वागायला सुरुवात करतो. शेकडो संत महात्म्यांनी उत्तम विचारांचे संस्कार जनमानसावर करण्याचे प्रयत्न करूनही आजचा प्रगत माणूस स्वैराचाराला का जवळ करतो हे एक मोठं कोडंच आहे. ...
जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मानव ‘मी कोण आहे’ या प्रश्नाच्या उत्तराचे शोधात आहे. या जगाशी माझा काय संबंध आहे ? हे जग कसे निर्माण झाले? आणि या जगाचा निर्माता कोण आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मानवाने खूप शोध घेतला. परंतु या प्रश्ना ...
प्रकृतीच्या प्रचंड अशा भरलेल्या व गूढ असलेल्या प्रदेशात जे जीवात्मे राहतात त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. मानव, अमानव व कृत्रिम मानवातील आणखी वर्गीकरण म्हणजे पृथ्वीवरील भौतिक शरीर असलेले व भौतिक शरीर नसलेले मानव. ...
या जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध येथेच सोडून द्यावे लागते, हेच खरे जीवनाचे स्वरुप आहे. ...
खरे तर श्रीगणेश, ब्रह्मणस्पती तो निर्गुण निराकारच..़! गणपतीला प्रत्यक्ष तत्त्व म्हणले आहे..़ तो जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे. गणपती खरोखर ब्रह्म आहे. तो चैतन्यरूप आहे, आनंदमय आहे, तो सच्चिदानंद आहे. ...
संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही. ...
‘‘जे जैसे असे ते तैसे जाणिजे ते ज्ञान’’ ही स्वामींनी ज्ञानाची व्याख्या केली आहे. विषयाचं काहीच कळत नाही. ते अज्ञान चुकीचं कळतं ते मिथ्याज्ञान व यथार्थ कळतं ते ज्ञान. ...