शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कोदंडधारी राम सदैव स्मरणात राहू द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 04:52 IST

जेव्हा धर्म साकडला होता, संकटात होता, तेव्हा श्रीराम आपल्या धनुष्यासी एकरूप झाले.

- शैलजा शेवडेपरित्राणाय साधुनां, विनाशाय च दुष्कृतां.धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे..श्रीराम विष्णूचा अवतार आहे. भगवद्गीतेत, आपल्या विभूती सांगतांना श्रीकृष्ण म्हणतात, राम: शस्त्रभृतामहं. शस्त्रधाऱ्यांमध्ये मी राम आहे. त्याबद्दल ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीत म्हणतात,शस्त्रधरां समस्तां माजीं । श्रीराम तो मी ॥ जेणें साकडलिया (संकटात सापडलेल्या) धर्माचे कैवारें (पक्ष)। आपणपयां (स्वत:ला) धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मीये एक मोहरें (एकमार्गीं) । केलें त्रेतीं (त्रेतायुगांत) ॥ पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं (योग्य वेळी) । प्रतापलंकेश्वराची सिसाळीं (मस्तकपंक्ती) । गगनीं उदो म्हणतया हस्तबळी । दिधली भूतां (आकाशांत उदो उदो म्हणणाºया भूतांच्या हातांवर बळी म्हणून टाकली) ॥ जेणे देवांचा मानु गिंविसला । धर्मासि जीर्णोद्धार केला । सूर्यवंशीं उदेला (उगवलेला) । सूर्य जो कां ॥ तो हतियेरूप रजतिया आंतु। रामचंद्र मी जानकीकांतु ।अहाहा किती सुंदर वर्णन! धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा धर्म साकडला होता, संकटात होता, तेव्हा श्रीराम आपल्या धनुष्यासी एकरूप झाले. स्वत:च जणू धनुष्य बनले. नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण त्यांची मस्तके आकाशात उदो उदो म्हणणारी जी पिशाच्चे, त्यांच्या हातात बळी म्हणून दिली. रामचंद्राने देवांचा मान, देवांची कीर्ती परत मिळवून दिली आणि धर्माचा पुनरुद्धार केला. सूर्यवंशात तो प्रतिसूर्यच उदयास आला, तो जानकीनाथ राम माझी विभूती आहे.तो कोदंडधारी राम सदैव स्मरणात राहू द्या.दिनानाथ हा राम कोदंडधारी,पुढे देखता काळ पोटी थरारी ।जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी,नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक