शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 3:06 AM

’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’

- प्रल्हाद वामनराव पैराष्ट्रभक्ती म्हणजे आपलं प्रत्येक पाऊल राष्ट्रहितार्थ असायला हवं. आज लॉकडाऊनच्या काळात आपण सरकारने सांगितलेले सर्व नियम व अटी पाळणे म्हणजे राष्ट्रभक्ती. जीवनविद्या मिशनमधील बालसंस्कार केंद्रातील एक मुलगी एका वेगळ्या शिबिरात गेली होती. तिथे त्यांना एक प्रश्न विचारला गेला, ‘एक कप चहासाठी किती गोष्टींची आवश्यकता आहे?’ सर्व मुलं मोजत बसली ३, ४, ५... पण या मुलीने लगेच उत्तर दिलं. ‘अनेक गोष्टींची आवश्यकता आहे!’ कसं काय बरं? तिने सविस्तर उत्तर दिलं, ‘ऊस लावणाऱ्या शेतकºयापासून ती साखर तयार होऊन दुकानातून आपल्या घरी पोहोचण्यापर्यंत अनेकांचा हातभार लागलेला असतो. तसंच चहा पावडर, दूध, गॅस, पाणी, भांडी आदींबाबतीतही! पाहिलंत मुलांनो, आपण फक्त एक कप चहा पिताना किती हातांची मदत घेत असतो! पण याची जाणीव आपल्याला असते का?’ अशा एकमेकांच्या आधारावर, कष्टावर हे जग चाललं आहे. प्रत्येकजण वेगवेगळी कामे करतो म्हणून या जगात एकप्रकारची व्यवस्था आहे. स्वत:ला आपण केंद्रस्थानी ठेवून आपण पाहिलं तर मी, माझ्या गरजा, माझे कुटुंब, समाज, राष्ट्र, पर्यावरण या सर्वांचा आपल्याला वेळोवेळी उपयोग होत असतो. आपली व्यवस्था होत असते. सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. शेतकऱ्यांमुळे अन्नाचा घास मिळतोय. कामगारांमुळे वेगवेगळ्या वस्तू आपल्यापर्यंत येतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे जगाला फायदा होतो. शिक्षकांमुळे ज्ञान, तर डॉक्टरांमुळे आरोग्य, सफाई कामगारांमुळे स्वच्छ परिसर, म्हणजे काय? सर्व लोक आपापल्या क्षेत्रात कार्य करीत असताना राष्ट्र, समाजासाठी योगदान देत असतात. हे समाजऋण फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, आपले काम प्रामाणिकपणे, आवडीने करून! समाज सुखी तर आपण सुखी, हे लक्षात घेऊन सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना म्हणूया, असे शुभचिंतन प्रत्येकाने केले तर तो उत्तमरीतीने समाजऋण फेडू शकतो!