शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी तप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 2:50 PM

चातुर्मास

सोलापूर :   ‘प्रत्येक माणसाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी जीवन कृतार्थ होण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार तप करायलाच हवे़ पवित्र अशा या श्रावण महिन्यात जप, तप, पूजा-अर्चा, धर्म, आराधना, सत्संग, प्रवचन,  भजन, कीर्तन, उपवास करून सत्प्रवृत्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. संत भगवंताप्रती दृढ विश्वास व निष्ठा हवी. आपण आजारी असताना ज्या डॉक्टरांकडे जातो त्या डॉक्टरांच्या प्रती आपल्या मनात श्रद्धा व विश्वास असेल तर रोग लवकर बरा होतो. त्याप्रमाणेच धर्म आराधनेचे आहे. साधकाचे शरीर, मन, बुद्धी निर्मळ व पवित्र होण्यासाठी तपाचरणाचा फार छान उपयोग होतो. 

चातुर्मासाच्या या काळात सत्संगात राहून गुरु संत यांचे विचार ग्रहण करायला हवेत. मोठी मंडळी, गुरू, संतजन यांच्यासमोर वागताना संकोच हवा, विवेक हवा, सात्विकता आणि विनम्रता हवी. ईश्वराप्रती अढळ विश्वास हवा. संतांची वाणी श्रवण करताना श्रद्धेने, भक्तीने व निष्ठेने करा. ते जसे सांगतात तसे आचरण करण्याचा प्रयत्न करा. 

शरीराला, मनाला, बुद्धीला आकार देण्याचे काम तपाचरणामुळे शक्य होते. तप हे इंद्रियांना अंकित ठेवण्यासाठी आहे. शरीर ताब्यात आलं की, मनालाही आवर घालता येतो. त्यामुळे आपोआपच मग मोह, माया, क्रोध, मत्सर हे विकार गळून पडतात.  जीवदयेचे प्रबल प्रेरक गुरुदेव श्री रुपमुनीजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस चालणाºया विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती गौतम मुनींनी दिली.- गौतम मुनीजी, जैन मुनी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक