शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
3
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
4
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
5
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
6
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
8
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
9
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
10
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
11
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
12
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
13
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
14
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
15
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
16
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
17
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका
18
खूशखबर! जीडीपी वाढला ८.२ टक्क्यांनी; भारताचा दर हा जगात सर्वाधिक वाढीचा!
19
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
20
विठ्ठल मंदिरी सापडले तळघर अन् ६ मूर्ती; साेळाव्या शतकातील मूर्ती असल्याचा अंदाज

आनंदाचे डोही आनंद तरंग - अधोगतीचे जीवन परमात्म सुखाकडे न्यावे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 1:13 PM

संत विचारांच्या आधाराने मनुष्य जीवन सुखी होईल, आनंदी होईल.

- चैतन्य महाराज देगलूरकर, ज्येष्ठ कीर्तनकार

जीवन कसे जगावे, जीवनात सुख, आनंद कसे प्राप्त करावे, याचा सारासार विचार संतांनी आपल्या अभंग, ओव्या आणि रचनांमधून केला आहे. तसेच नामसाधनेचे महत्त्व संतांनी सांगितले आहे. संत साहित्यातून आपल्या जीवनाला पूरक असा विचार निवडला पाहिजे त्यातून आत्मकल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे़ संत श्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा अभंगगाथा, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची ज्ञानेश्वरी आणि संतांचे ग्रंथ, साहित्य वाचायला हवेत. संत विचारांमध्ये जीवन आणि जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. संत विचारांच्या आधाराने मनुष्य जीवन सुखी होईल, आनंदी होईल. आजकाल मी आणि माझं यात सर्वसामान्य माणसं अडकली आहेत. मी पेक्षा आपण हा विचार रुजवायला हवा़ मनात सुरू असलेल्या कुठल्यातरी टप्प्यावर थांबले पाहिजे. 

 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक