शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

आनंद तरंग - देशाबद्दल कृतज्ञता हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 01:49 IST

सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ‘राष्ट्रप्रेमाशिवाय राष्ट्रशिस्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. पारतंत्र्यात असताना कितीतरी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम केले

राष्ट्रभक्ती म्हणजे आपलं आपल्या राष्ट्रावर मनापासून प्रेम हवं. जसं गणपती तुम्हाला प्रिय आहे, तितकाच भारत देशही प्रिय असायला हवा. देशावर प्रेम करायचं म्हणजे फक्त १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला तिरंग्याबद्दल आदर व्यक्त करायचा असं नाही, तर आयुष्यभर देशाबद्दल कृतज्ञता हवी. यासाठी देशाबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी कटाक्षाने पाळून ही कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. वास्तविक, राष्ट्रध्वज हा स्वतंत्र भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याचा मान राखणं म्हणजेच देशावरचं प्रेम अन् कृतज्ञता व्यक्त करणं होय.

सद्गुरू वामनराव पै म्हणतात, ‘राष्ट्रप्रेमाशिवाय राष्ट्रशिस्तीच्या गोष्टी व्यर्थ आहेत. पारतंत्र्यात असताना कितीतरी सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम केले. देशावर असीम प्रेम केले; पण आज स्वतंत्र भारताचे चित्र मात्र काय सांगते? आपल्या देशावर आपण प्रेम केलं पाहिजे. नव्हे ते आपलं कर्तव्यच आहे. हे प्रेम लहानसहान गोष्टींतून व्यक्त होत असतं. सद्गुरू एक उदाहरण नेहमी देत. ‘आपल्याला कितीही राग आला तरी घरातील वस्तू तोडून-फोडून टाकतो का? तर नाही... पण बाहेर एखादी गैरसोय झाली की लगेच तोडफोड करतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो. हे नुकसान असतं आपल्याच देशाच्या साधनसंपत्तीचं, पर्यायाने आपलंच.’प्रल्हाद वामनराव पै

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजIndiaभारत