शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

साधकावस्थेचा गाभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 00:45 IST

पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व.

- वामनराव देशपांडेअमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।आचार्योपासनं शौचंंं स्थैर्यमात्मविनिग्रह: ।।गीता:१३:७।।पार्था, ह्या मानवी विश्वात आपण कोणीतरी अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहोत हा भाव आपल्यापाशी असता कामा नये. मानी स्वभावाचा पूर्ण अभाव म्हणते अमानित्व. आपल्यापाशी ढोंंगीपणा असू नये. अदम्भित्व म्हणजे दिखाऊपणाने जगण्याचा पूर्ण अभाव. हिंसक मनोवृत्ती असू नये. अहिंंसा हा साधकावस्थेचा गाभा आहे. मन, वाणी आणि शरीर बलाने कुणालाही न दुखवणे, कुणाच्याही मनाला यत्किंंचितही इजा न करणे म्हणजे अहिंसा. क्षान्ति म्हणजे अपूर्व अशी क्षमावृत्ती. सरळ विनम्रवृत्ती, आर्जवी मनोवृत्ती, आपल्या सद्गुरूंच्या ज्ञानभारल्या आज्ञेत राहणे, गुरूसेवेत गर्क होणे, अंतर्बाह्य शुद्ध आचरण, विलक्षण स्थैर्य आणि मनावर पूर्ण ताबा हे गुण महत्त्वाचे आहेत. भगवंतांनी प्रस्तूत श्लोकातून सर्वच साधक भक्तांंना, साधकाचे एकूण व्यक्तिमत्त्व कसे असावे, त्याची मनोवृत्ती कशी असावी, भगवंतांशी तादात्म्य पावण्यात देहबुद्धी जी आड येते, तिला दूर कसे लोटावे, यावर उपदेश करताना, अगदी सहजपणे देहबुद्धीने जगणाऱ्या साधकांंना घेरून बसलेल्या दोषांंवर जणू प्रकाशच टाकला आहे. एकदा का प्रसिद्धीच्या झोतात माणूस आला की, मानीपणा अंगात संचारतो. तो नष्ट होण्यासाठी सत्पुरुषाचा सहवास लाभणे अत्यंत आवश्यक आहे. कारण संतपुरुषांना कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा नसते. त्यांच्यापाशीच अमानित्व नांंंंदत असते. अशी श्रेष्ठ संंतमंडळी इतरांचा सन्मान करण्यात धन्यता मानतात. अशा श्रेष्ठ पुरुषांंच्या सहवासात दीर्घकाळ राहिले तरच स्वत:मधले मानीपण लोप पावते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक