शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘ग’राड्याचे निवारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:20 IST

त्या सज्जन मित्राने मला आकर्षित केलं, तो आजही भलताच जागृत आहे. स्वत:कडे खूप लक्ष देतो, सकाळी ध्यान लावून मनाला नको त्या त्रास देणाऱ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतो.

- विजयराज बोधनकरत्या सज्जन मित्राने मला आकर्षित केलं, तो आजही भलताच जागृत आहे. स्वत:कडे खूप लक्ष देतो, सकाळी ध्यान लावून मनाला नको त्या त्रास देणाऱ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. दिवसाची सुरु वात सकारात्मक कशी होईल याचा मनात आराखडा तयार करतो. त्यानुसार पूर्ण दिवसभर काम करतो, रात्री आनंदाने झोपतो. यात त्याची एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे तो मनाला त्रास देणाºया गोष्टी डोक्यातून काढून टाकतो, म्हणजे तो नेमकं काय करतो हे जेव्हा त्याच्याकडून समजून घेतलं तेव्हा ते जास्त महत्त्वाचं वाटलं. तो उगाच वायफळ बडबड करणाºया मित्र परिवार आणि नातेवाइकापासून स्वत:ला वाचवतो. बुद्धीचा वापर न करणारे, लॉजिकली न बोलणारे त्याला आयुष्यात पराजित झालेली माणसं वाटतात. इतरांचा सतत अपमान करणारे, सामान्य गोष्टीसाठी खोटं बोलणारे, पुढे जाणाºया व्यक्तींना मागे खेचणारे, कुठलाही सत्याचा आधार नसताना कुणाविषयी सतत खोटा प्रचार करणारे, इतरांविषयी गैरसमज निर्माण करणारे, चांगले वर्तन असणाºया स्त्री-पुरुषांना सतत बदनाम करण्याची संधी शोधणारे, यशस्वी माणसांचा द्वेष, मत्सर करणारे. अशा अनेक वाईट गोष्टी करत जगणाºया व गची बाधा झालेल्या माणसांच्या गराड्यापासून तो सतत वाचवत असतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात कधीच दु:खमय प्रसंग येत नाही. त्याला अशी माणसे चटकन ओळखता येतात. आयुष्य जगताना काटे आणि फुले कुणाच्या मनात दडलेली असतात हे ओळखणेसुद्धा एक कला असते. यात सफल होतो तो स्वत:चा विकास करत कुठलाही भ्रष्टाचार न करता घवघवीत यश प्राप्त करू शकतो, हेच तर भगवत गीतेत सांगितले आहे. गीता ही कर्मातून फुलते, जगताना अर्जुनाची भूमिका स्वीकारताना मन आणि बुद्धीला कृष्ण म्हणून स्वीकारलं तर विकृतीच्या ‘ग’राड्यात माणूस कधीच अडकू शकत नाही, याची ग्वाही स्वत: स्वत:ला माणूस देऊ शकतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक