Next

"आमचा बाप गेला, आम्हाला पण मारुन टाका" | Vedant Hospital Thane | Oxygen Shortage In Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:56 AM2021-04-27T10:56:27+5:302021-04-27T10:56:46+5:30

आपल्या घरातील जीवाभावाचा व्यक्ती गेल्यानंतर होणारा हा आक्रोश, व्यवस्थेविरुद्ध निघणारा हा राग आता सामान्य वाटायला लागलाय.. कारण अशा १-२ घटना रोज घडतायत.. मरण स्वस्त झालंय का असा प्रश्न आता सर्वांना पडतोय. त्याच उत्तरसुद्धा अनेकजण हो असंत देतात.. पण आपल्या माणसांचा जीव वाचावा यासाठी धडपडणाऱ्या हाताला मात्र हे मरण चांगलंच महागात पडतंय. त्यातून हा आक्रोश निघतो आणि रागही...