Next

वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयात साप सोडणार, शेतकऱ्याने साप हातात घेऊन दिला ईशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 04:26 PM2021-12-06T16:26:04+5:302021-12-06T16:26:32+5:30

वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या कार्यालयात साप सोडणार,शेतकऱ्याने साप हातात घेऊन महावितरणला दिला ईशारा. शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा सेवा हमी कायद्या अंतर्गत देणे बंधनकारक असतांना...महावितरण नियमांची पालमल्ली करत असून वीज वसुली करत, शेतकऱ्यांचा वीज पूरवठा खंडित केला आहे...तो सुरळीत न केल्यास येत्या सात तारखेला वीज वितरण कार्यालयात सर्प सोडण्याचा ईशारा...शेतकरी तथा प्रहारचे भाऊसाहेब शेळके यांनी दिला आहे