शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पीक विम्याची भरपाई होणार की यंदाही शेतकऱ्यांना १०० रुपयांची भरपाई देऊन थट्टा केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:19 IST

Yavatmal : कृषी विभाग म्हणते, प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाच लाखांवर सूचना प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : निसर्गाने अवकृपा दाखविल्यानंतर पीक नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी विमा काढतात. मात्र एक रुपयात पीक विमा योजना राबविणाऱ्या सरकारने गतवर्षी शेतकऱ्यांना ५० ते १०० रुपयांची भरपाई देऊन थट्टा केली होती. त्यामुळे यंदाही घोळ घातला जाणार की, शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात तब्बल ९ लाख हेक्टरवर कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड करण्यात आली.

ई-केवाएसीचा खोडा सूचना केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला जाईल. केवळ आधार सिडिंग आणि ई-केवायसी नसलेल्या शेतकऱ्याची मदत प्रलंबित राहील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

एकच सूचना ग्राह्य धरणार काही शेतकऱ्यांनी दोन ते तीन सूचना केल्या आहे. कृषी विभागाकडून पंचनामे रॅण्डम पद्धतीने लावण्याचे काम सुरू आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी एकच सूचना ग्राह्य धरली जाणार आहे.

साडेसात लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेतून साडेसात लाखांवर शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरपरिस्थतीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पाच लाख ३५ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना दिली. शेतशिवारात जाऊन पंचनामे करण्यात आले. कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. शासनाने प्रीमियम दिल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून पीक विम्याचा लाभ दिला जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. गतवर्षी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. त्यामुळे यंदा योग्य भरपाई दिली जाते का, याकडे लक्ष आहे. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाYavatmalयवतमाळfarmingशेतीFarmerशेतकरी