शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सांडपाण्यावर गव्हाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 22:05 IST

गावातील सांडपाण्यावरून भांडणे होताना आपण अनेकदा पाहतो. मात्र याच पाण्याचा सदुपयोग करीत शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग बोरीअरबमधील शेतकऱ्याने केला आहे.

ठळक मुद्देबोरीअरबमध्ये अभिनव प्रयोग : नदीपात्रातील जागेचा सदुपयोग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गावातील सांडपाण्यावरून भांडणे होताना आपण अनेकदा पाहतो. मात्र याच पाण्याचा सदुपयोग करीत शेती फुलविण्याचा यशस्वी प्रयोग बोरीअरबमधील शेतकऱ्याने केला आहे. या शेतकऱ्याने नदीपात्रातील मोकळ्या जागेवर सांडपाण्यातून गव्हाचे पीक उभे केले आहे. गावकऱ्यांपुढे आणि शेतकºयांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.दारव्हा मार्गावरील बोरीअरब गावातील अडाण नदीच्या पात्रात हा अभिनव प्रयोग परसराम बावने यांनी यशस्वी केला आहे. बोरीअरबमध्ये घरातील सांडपाणी नालीच्या माध्यमातून नदीपात्रात काढण्यात आले आहे. पूर्वी हे पाणी सरळ नदीपात्रात मिसळत होते. या नदीपात्राच्या काठावर थोडा चढ आहे. त्या ठिकाणी मशागत करून शेतकऱ्याने रान तयार केले. त्यात वाफे तयार करून गव्हाची पेरणी केली. या गव्हाच्या पिकाला गावातील सांडपाणी सोडण्यात आले. हा संपूर्ण भाग उताराचा असल्याने या ठिकाणी कुठल्याही मोटारपंपाचीही गरज भासत नाही. यातून संपूर्ण परिसर ओलित करता येतो. साध्या तंत्रातून करण्यात आलेले हे ओलित आज पिकांच्या रूपात बहरत आहे. यापूर्वी बावने यांनी भाजीपालाही काढला आहे. आता गव्हाची लागवड केली आहे. सांडपाण्यावर बहरलेले पीक पाहण्यासाठी प्रत्येक वाटसरु येथे थांबतोच.गावागावांत व्हावा प्रयोगसांडपाणी सर्वत्र पसरून दुर्गंधी पसरल्याचे चित्र बहुतांश गावात पाहायला मिळते. सांडपाणी गोळा करून त्यावर अशाच प्रकारची शेती अथवा बगीचा फुलविल्यास गटाराऐवजी शोभीवंत जागा आणि उत्पन्न देणारे पीक पाहायला मिळेल. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे मत बोरीअरबचा प्रयोग पाहणारा प्रत्येक जण व्यक्त करतो.

टॅग्स :Farmerशेतकरी