शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

उमरखेड तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 21:49 IST

हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे४३ गावे : आढावा बैठकीत ‘वास्तव’ उघड, उन्हाळ्यात समस्या वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : हिवाळा सुरु असतानाच तालुक्यातील तब्बल ४३ गावात भीषण पाणीटंचाई सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीपर्यंत आणखी अनेक गावचांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.येथील जिजाऊ भवनात आमदार राजेंद्र नजरधने यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाणीटंचाईची दाहकता उघड झाली. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने तालुक्यावरील दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पंचायत समिती सभापती प्रवीण मिरासे, तहसीलदार भगवान कांबळे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, राम देवसरकर, पंकज मुडे, पंचायत समिती सदस्य बालाजी आगलावे, प्रज्ञानंद खडसे, नयन पुद्दलवाड, गजानन सोळंके, सविता कदम, रमेश आडे, अरविंद माने यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, सरपंच, सचिव बैठकीला उपस्थित होते. या सवांनीच पाणीटंचाईची दाहकता स्पष्ट केली.सध्या तालुक्यातील बोथा, ब्राम्हणगाव, मेट, बाळदी, चिंचोली (ढा.), चुरमुरा, धानोरा, दिघडी, दिंडाळा, गांजेगाव, हरदडा, हातला, करंजी, कोप्रा,मानकेश्वर, मन्याळी, मोरचंडी, मुळावा, मुरली, नारळी, अकोली, सावळेश्वर, बेलखेड, भवानी, बोरी वन, चिंचोली सं., नागेशवाडी, निंगणूर, पिंपळगाव वन, दिवटपिंप्री, सोईट घ., सोनदाबी, सोईट म., सुकळी (न.), ईसापूर, तरोडा, टेंभुरदरा, तिवडी, उंचवडद, विडूळ, वरूड बीबी अशा ४३ गावांत पाणीटंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या गावातील सरपंच, सचिवांनी पाणीटंचाईवर उपाययोजना व प्रशासनाकडून होत असलेल्या अडचणीबाबत माहिती दिली. आमदारांनी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. संचालन विस्तार अधिकारी संतोष डाखोरे, तर प्रास्ताविक धारपवार यांनी केले.सांघिक प्रयत्नांची गरजतालुका भीषण दुष्काळात सापडला असून शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या. त्याचा लाभ घेत दुष्काळ निवारायचा आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सचिवांनी सांघिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी सांगितले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई