शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
3
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
4
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
7
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
8
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
9
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
10
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
11
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
12
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
13
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
14
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
16
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
17
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
18
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दहागाव जलशुद्धी केंद्रात पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:07 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया दहागाव जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुलक्षितपणामुळे हे पाणी वाया जात आहे.

ठळक मुद्देजलवाहिनी फुटली : प्रशासनाचा दुर्लक्षितपणा ठरला कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहराला पाणीपुरवठा करणाºया दहागाव जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुलक्षितपणामुळे हे पाणी वाया जात आहे.पुसद रस्त्यालगत असलेली जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. दहागाव येथील जलशुद्घी केंद्रातून उमरखेड शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे. मात्र नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे ही जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यावर्षी अपुºया पावसामुळे आधीच पाण्याचे दुर्भिष जाणवण्याची चिन्हे दिसत आहे. संपूर्ण तालुक्यावरच पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.इसापूर धरणात अत्यल्प जलसाठा आहे. पैनगंगा नदीपात्रात या धरणातून पाणी सोडले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत पाण्याचा जपून वापर होणे गरजेचे आहे. उमरखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणाकडून गेल्या दोन वर्षांपासून जलकुंभाचे काम सुरू आहे. मोठ्या जलवाहिनीचे काम गतिमान होत आहे. दहागाव जलशुद्धीकरण केंद्रात पैनगंगेच्या पात्रातून पाणी येते. मात्र, जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. दररोज शेकडो लिटर वाया जाणाºया पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.