शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पुलाच्या कामाने रोखले वर्धा नदीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:53 IST

शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतून पाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचे पाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआमदारांची तक्रार : कळंब शहरातील पाणीप्रश्न झाला गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतूनपाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचेपाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या विषयीची तक्रार आमदार डॉ.अशोक उईके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.आमदार डॉ.अशोक उईके यांनी शुक्रवारी पदाधिकारी व अधिकाºयांना घेऊन शिरपूर येथील पाणी पुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली. तेथील प्रकार धक्कादायक होता. रस्ता आणि रेल्वे लाईन बनविणाºया कंपनीने नदीचे पाणी अडविले. त्यामुळे विहिरीची पातळी खालावली. तालुका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डॉ.उईके यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली.कळंब शहरासह तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. यावर तातडीने उपाय करण्यासाठी आणि पाण्याचे नियोजन करण्यासाठी आज आमदार प्राचार्य डॉ.अशोक उईके यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. शहरातील गायसागर व चक्रवती नदीवरील पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली.यावेळी नगराध्यक्ष सुनीता डेगमवार, उपनगराध्यक्ष मनोज काळे, नायब तहसीलदार राजेश कहारे, बावणे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, नगरसेवक मारोती दिवे, वासुदेव दाभेकर, मुन्ना लाखीया, निखिल गोधनकर, अवी वेलके उपस्थित होते.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीWaterपाणी