शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

पुलाच्या कामाने रोखले वर्धा नदीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:53 IST

शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतून पाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचे पाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआमदारांची तक्रार : कळंब शहरातील पाणीप्रश्न झाला गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतूनपाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचेपाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या विषयीची तक्रार आमदार डॉ.अशोक उईके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.आमदार डॉ.अशोक उईके यांनी शुक्रवारी पदाधिकारी व अधिकाºयांना घेऊन शिरपूर येथील पाणी पुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली. तेथील प्रकार धक्कादायक होता. रस्ता आणि रेल्वे लाईन बनविणाºया कंपनीने नदीचे पाणी अडविले. त्यामुळे विहिरीची पातळी खालावली. तालुका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डॉ.उईके यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली.कळंब शहरासह तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. यावर तातडीने उपाय करण्यासाठी आणि पाण्याचे नियोजन करण्यासाठी आज आमदार प्राचार्य डॉ.अशोक उईके यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. शहरातील गायसागर व चक्रवती नदीवरील पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली.यावेळी नगराध्यक्ष सुनीता डेगमवार, उपनगराध्यक्ष मनोज काळे, नायब तहसीलदार राजेश कहारे, बावणे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, नगरसेवक मारोती दिवे, वासुदेव दाभेकर, मुन्ना लाखीया, निखिल गोधनकर, अवी वेलके उपस्थित होते.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीWaterपाणी