शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

पुलाच्या कामाने रोखले वर्धा नदीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:53 IST

शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतून पाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचे पाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआमदारांची तक्रार : कळंब शहरातील पाणीप्रश्न झाला गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहराला शिरपूर येथील वर्धा नदीतूनपाणीपुरवठा होतो. परंतु याठिकाणी पूल बनविणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने वर्धा नदीचेपाणी अडविले. पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पातळी अतिशय खालावली आहे. परिणामी कळंब शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या विषयीची तक्रार आमदार डॉ.अशोक उईके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.आमदार डॉ.अशोक उईके यांनी शुक्रवारी पदाधिकारी व अधिकाºयांना घेऊन शिरपूर येथील पाणी पुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली. तेथील प्रकार धक्कादायक होता. रस्ता आणि रेल्वे लाईन बनविणाºया कंपनीने नदीचे पाणी अडविले. त्यामुळे विहिरीची पातळी खालावली. तालुका प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डॉ.उईके यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करुन कारवाई करण्याची मागणी केली.कळंब शहरासह तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. यावर तातडीने उपाय करण्यासाठी आणि पाण्याचे नियोजन करण्यासाठी आज आमदार प्राचार्य डॉ.अशोक उईके यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. शहरातील गायसागर व चक्रवती नदीवरील पाणीपुरवठा विहिरीची पाहणी केली.यावेळी नगराध्यक्ष सुनीता डेगमवार, उपनगराध्यक्ष मनोज काळे, नायब तहसीलदार राजेश कहारे, बावणे, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे, नगरसेवक मारोती दिवे, वासुदेव दाभेकर, मुन्ना लाखीया, निखिल गोधनकर, अवी वेलके उपस्थित होते.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदीWaterपाणी