शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
7
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
8
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
9
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
10
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
11
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
13
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
14
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
15
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
16
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
17
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
18
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
19
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
20
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...

दारव्हा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

By विलास गावंडे | Updated: February 27, 2024 21:29 IST

तुरळक गारपीट : ४५० हेक्टर क्षेत्रातील रब्बीचे नुकसान

दारव्हा (यवतमाळ) : अवकाळी पावसासह गारपिटीचा दारव्हा तालुक्यातील ४५० हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांना फटका बसला आहे. ऐन काढणीस आलेल्या गहू, हरभऱ्यासह भाजीपाला व फळझाडांना याचा तडाखा बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामान कोरडे असताना सोमवारी मध्यरात्री अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली.

गहू, हरभरा, टरबूज, खरबूज यासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार खोपडी, चोपडी, भांडेगाव, तेलगव्हाण, कुंड, चोरखोपडी, राजीवनगर, वागद बुद्रुक, कुऱ्हाड बुद्रुक, निळोणा, ब्रह्मनाथ, तळेगाव, मांगकिन्ही, कुंभार किन्ही, लोही, रामगाव रामेश्वर, सावंगी रेल्वे, हातोला, माहुली, ब्रह्मी, धामणगाव खुर्द, धामणगाव बुद्रुक, कुऱ्हाड खुर्द, वरुड, कोहळा, बोदेगाव, करजगाव, कोलवाई, मानकी इमामपूर, इस्रामपूर, तरनोळी, नखेगाव, बरबडी, दारव्हा, भोपापूर, बोरगाव, इरथळ, भुलाई, घाटकिन्ही, हनुमान नगर, हातनी, दुधगाव, पिंपळखुटा, वागद, नांदगव्हाण आदी गावांतील पिकांचे नुकसान झाले. तसा प्राथमिक अहवाल कृषी सहायक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून महसूल विभागाला देण्यात आला आहे. काही ठिकाणी जनावरे जखमी झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :RainपाऊसYavatmalयवतमाळ