शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बोंडअळीच्या पैशासाठी तहसीलवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:02 IST

पोळ्याचा सण तोंडावर आला असतानाही बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात न पडल्याने शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, तर प्रशासन बोंडअळीच्या याद्या दुरूस्तीपायी हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये रोष : लाभार्थी यादीत आढळल्या अनेक त्रुटी

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : पोळ्याचा सण तोंडावर आला असतानाही बोंडअळीचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात न पडल्याने शेतकरी तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, तर प्रशासन बोंडअळीच्या याद्या दुरूस्तीपायी हैराण झाले आहेत.शासनाने गेल्यावर्षी आलेल्या बोंडअळीची नुकसान भरपाई म्हणून शेतकºयांना हेक्टरी सहा हजार ८०० रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. तो पैसाही प्रशासनाकडे दिले आहे. परंतु लाभार्थी यादीत अनेक त्रुटी असल्यामुळे या लाभापासून अनेक शेतकरी वंचित आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेत चौकशी केली असता, पैसे आले नसल्याचे बँकेकडून सांगण्यात येत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी शेतकरी तहसीलमध्ये गर्दी करीत आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावात व खाते क्रमांकात त्रुटी आहेत, तर अनेक लाभार्थी मय्यत असून त्यांच्या वारसांना लाभ देण्यास अडचणी येत आहे. आम्ही आमचे बँक खाते क्रमांक व नावे बरोबर दिली, यात महसूल प्रशासनाने घोळ केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तरीही तहसील प्रशासन याबाबत कोणतेच पाऊल उचलत नाही. यासंर्भात तहसीलदार विजय साळवे यांना विचारले असता, जवळपास एक हजार शेतकऱ्यांचा बँक खाते क्रमांक चुकीचा आहे, काही याद्यातील लाभार्थ्यांच्या नावात फरक पडला आहे, तर खंडणी व मेंढणी गावातील दोष जुळत नसल्याने काही शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. मी स्वत: कर्मचाऱ्यांना घेऊन दुरूस्तीचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती