शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

यवतमाळ शहरातील कचराकोंडी फोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 9:46 PM

नगपरिषदेचे नियोजन कोलमडले असून यवतमाळातील कचरा कोंडी काही केल्या सुटण्यास तयार नाही. यामुळे त्रस्त नगरसेवकांनी अखेर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे साकडे घातले आहे. सोमवारी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवेदन सादर केले. वेळेत उपाय योजना न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांचे साकडे : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगपरिषदेचे नियोजन कोलमडले असून यवतमाळातील कचरा कोंडी काही केल्या सुटण्यास तयार नाही. यामुळे त्रस्त नगरसेवकांनी अखेर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे साकडे घातले आहे. सोमवारी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवेदन सादर केले. वेळेत उपाय योजना न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.नगरपरिषद आरोग्य विभागाच्या सफाई कामात सातत्याने अनागोंदी सुरू आहे. वारंवार निवेदन व आंदोलन करूनही करभार सुधारण्यास तयार नाही. ऐन पावसाळ््यात शहरातील कचरा उचलण्याचे काम सातत्याने प्रभावीत होत आहे. नगरपरिषदेकडे डम्पींग यार्ड नाही, ही समस्या २०१६ पासून निर्माण झाली आहे. त्यामुळे दैनंदिन कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही. बेकायदेशीररित्या शहरालगतच्या खुल्या जागेत, बायपासवर, महामार्गावर दुतर्फा हा कचरा टाकला जात आहे. यामुळे गल्लीबोळातही कचरा जमा झाला आहे. कचºयाचे नियोजन करण्याबाबत नगरसेवकांनी वारंवार सर्वसाधारण सभेत विषय मांडला. त्याला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशिल असलेल्या या विषयावर जिल्हाधिकाºयांनी सुध्दा कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कचºयाचे ढिग लागले आहे. नगरपरिषदेत सुरू असलेल्या बेकायदेशीर कार्यास प्रतिबंद घालावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.निवेदन देताना नगरसेवक गजानन इंगोले, विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी, दिनेश गोगरकर, दर्शना इंगोले, विशाल पावडे, नितीन बांगर, चैताली बेलोकार, संगीता राऊत, पल्लवी रामटेके, पंकज देशमुख, वैशाली सवाई, उध्दवराव साबळे, सपना लंगोटे, वैशाली कनाके, प्रा. अनिल देशमुख आदी उपस्थित होते.