शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

खिचडीत पाल पडल्याने तिघांना विषबाधा, एकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 09:46 IST

खिचडीत पाल पडल्याने व ती खिचडी खाल्ल्याने तिन मूलीना विषबाधा झाली, यातील एका मूलीचा यवतमाळ शासकीय रूग्नालयात नेतांना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

यवतमाळ - नेर तालूक्यातील विरगव्हान येथे खिचडीत पाल पडल्याने व ती खिचडी खाल्ल्याने तिन मूलीना विषबाधा झाली, यातील एका मूलीचा यवतमाळ शासकीय रूग्नालयात नेतांना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ही घटना रविवारी गाव प्रशाशनाने  सकाळी उघडकीस आणली. मृत्यू झालेल्या मूलीला विरगव्हान येथे अत्यसंस्कारासाठी आणले अंसताना पून्हा यवतमाळच्या आरोग्य विभागाने येऊन तिचे प्रेत यवतमाळ हलवून शवविच्छेदन केले.तालूक्यातील विरगव्हान येथील  विजय गायकवाड हे मजूरी करतात. यांच्या घरी खिचडी शिजवत होते. यात अनावधाने पाल पडली माञ हा प्रकार लक्षात आला नाही. दरम्यान ही खिचडी त्यांचे चिमूकले मूले खूशी  दिव्या व मूलगा चेतनने खाल्ली.  दरम्यान त्यांना उलट्या सूरू झाल्याने खिचडी बघितली असता यात पाल आढळली. तीन्ही मूंलाना तातडीने नेर शासकीय रूग्नालयात आणले. प्रकृती खालवल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रूग्नालयात हलवण्यात आले.  कोलूरा गावाजवळ यातील खूशी गायकवाड हीचा मृत्यू झाला. दरम्यान दोन्ही मूलावर यवतमाळ शासकीय रूग्नालयात उपचार सुरू आहे, मृत खूशीला विरगव्हान येथे आणले अंसताना आरोग्य विभागाने पून्हा शवविच्छेदन करण्याकरीता नेले. सदर घटनेमूळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळfood poisoningअन्नातून विषबाधाhospitalहॉस्पिटल