शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

भरधाव दुचाकी कारवर आदळून तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

संदीप सीताराम आत्राम (३०), दीपक कचरू मसराम (२९) दोघेही रा. कुऱ्हा ता. आर्णी आणि नत्थू कुमरे (४८) रा. यवतमाळ, अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकीने (एम.एच.२९/बी.ए.१०४७) आर्णीकडून यवतमाळकडे जात होते. त्याचवेळी समोरून एक कार (एम.एच.२५/आर.५७३०) यवतमाळ येथून उस्मानाबादकडे जात होती. आर्णीनजीक उड्डाणपुलावर दुचाकी चुकीच्या दिशेने भरधावपणे जात होती. दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कारवर आदळली. यात तिघेही जागीच ठार झाले.

ठळक मुद्देआर्णीची घटना : उड्डाण पुलावर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-तुळजापूर मार्गावरील आर्णीनजीक भरधाव दुचाकी कारवर आदळल्याने दुचाकीस्वार तिघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. संदीप सीताराम आत्राम (३०), दीपक कचरू मसराम (२९) दोघेही रा. कुऱ्हा ता. आर्णी आणि नत्थू कुमरे (४८) रा. यवतमाळ, अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकीने (एम.एच.२९/बी.ए.१०४७) आर्णीकडून यवतमाळकडे जात होते. त्याचवेळी समोरून एक कार (एम.एच.२५/आर.५७३०) यवतमाळ येथून उस्मानाबादकडे जात होती. आर्णीनजीक उड्डाणपुलावर दुचाकी चुकीच्या दिशेने भरधावपणे जात होती. दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कारवर आदळली. यात तिघेही जागीच ठार झाले. उड्डाणपुलानजीकच्या वीज वितरण कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात घडला. अपघात भीषण होता. माहिती मिळताच ठाणेदार पितांबर जाधव यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मात्र, डाॅक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर तिघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू