शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

कोरोनाच्या धास्तीने महाराष्ट्रात वनपर्यटन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:09 IST

राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.

ठळक मुद्देप्रधान मुख्य वनसंरक्षकाचे आदेश राज्यभरातील व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये ३१ मार्चपर्यंत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाला असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील वनपर्यटनावरही आता प्रतिबंध लावण्यात आला आहे. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.या संदर्भात सोमवारी मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी तातडीने परिपत्रक जारी केले आहे. राज्यात कोव्हीड-१९ या व्हायरसमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत विविध क्षेत्रातील पर्यटन क्षेत्रे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. त्या अनुषंगाने आता व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातील पर्यटनालाही ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.राज्यातील काही व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये देशभरातून तसेच विदेशातील पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत ही स्थळे पर्यटनासाठी बंद राहतील असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अभयारण्यांसोबतच एरोली (नवी मुंबई) येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र व त्यातील ठाणे क्रीक फ्लेमिंगो सफारी ही ठिकाणेही बंद राहणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस