शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

यवतमाळ येथे तिरडी काढून राज्य शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:20 IST

शेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही, मदत द्यायलाही तयार नाही याच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळात तिरडी यात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देशेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही, मदत द्यायलाही तयार नाही याच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळात तिरडी यात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.यवतमाळात गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात चक्रीधरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शासनाची तिरडी काढली. ही तिरडी यात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. तिरडीसमोर आदिवासी समाज बांधवांनी परंपरागत डफडे वाजवून शासनाचा निषेध नोंदविला. तिरडी यात्रेतील शेतकऱ्यांनी शासन विरोधी घोषणा दिल्या.शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन निद्रस्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिरंगा चौकात यात्रेचा समारोप झाला. सहाव्या दिवशी आंदोलनात काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यात अ‍ॅड. देविदास काळे, प्रवीण देशमुख, अ‍ॅड. राजू कासावार, नरेंद्र ठाकरे, मोरेश्वर ठाकरे, अनिल देरकर, राजू यल्टीवार, प्रकाश मॅकलवार, निलीमा काळे, शकुंतला वैद्य, पुरुषोत्तम आवारी, मारोती गौरकार, विवेक मांडवकर, शीतल पोटे, शरीफ कुरेशी आदींसह वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ