शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यवतमाळ येथे तिरडी काढून राज्य शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:20 IST

शेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही, मदत द्यायलाही तयार नाही याच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळात तिरडी यात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देशेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही, मदत द्यायलाही तयार नाही याच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळात तिरडी यात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.यवतमाळात गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात चक्रीधरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी शासनाची तिरडी काढली. ही तिरडी यात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. तिरडीसमोर आदिवासी समाज बांधवांनी परंपरागत डफडे वाजवून शासनाचा निषेध नोंदविला. तिरडी यात्रेतील शेतकऱ्यांनी शासन विरोधी घोषणा दिल्या.शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन निद्रस्त सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिरंगा चौकात यात्रेचा समारोप झाला. सहाव्या दिवशी आंदोलनात काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यात अ‍ॅड. देविदास काळे, प्रवीण देशमुख, अ‍ॅड. राजू कासावार, नरेंद्र ठाकरे, मोरेश्वर ठाकरे, अनिल देरकर, राजू यल्टीवार, प्रकाश मॅकलवार, निलीमा काळे, शकुंतला वैद्य, पुरुषोत्तम आवारी, मारोती गौरकार, विवेक मांडवकर, शीतल पोटे, शरीफ कुरेशी आदींसह वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ