शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

नऊ तालुक्यांत कर्ज वसुली स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:33 IST

दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे.

ठळक मुद्देदुष्काळामुळे रोहयो निकषात बदल : वीज कनेक्शन न कापण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे.जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे. बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड आणि राळेगावचा समावेश आहे. तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तीन तालुक्यांमध्ये केळापूर, मारेगाव आणि यवतमाळचा समावेश आहे. दुष्काळ निवारणासाठी या नऊ तालुक्यांमध्ये आठ उपाययोजनांची अंमलबजवणी होणार आहे.यामध्ये कृषी कर्ज वसुलीला स्थगिती देण्याच्या सूचना आहेत. यासोबतच सहकारी कर्ज वसुलीचे पुनर्गठन करण्याच्या सूचना आहेत. जमीन महसूलातही सुट देण्याच्या सूचना आहेत. कृषीपंपाच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५ टक्के सुट देणे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सुट, रोहयोच्या कामाच्या निकषात बदल करणे, आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सचा पुरवठा करणे, दुष्काळग्रस्त भागातील कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.अशा आठ उपाययोजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.शेतीला जोडधंद्यासाठी मदत हवीदिवसेन्दिवस कृषीची अर्थव्यवस्था बिकट होत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतीला जोडधंदा असण्याची गरज आहे. त्या दृष्टीने दुष्काळी भागात ठोस उपाययोजनाची गरज आहे. तरच दुष्काळाशी दोन हात करताना शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.चारा, पाण्याचा प्रश्न गंभीरदुष्काळी तालुक्यात पुढील काही महिन्यात चाऱ्याची भीषण स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर भूजलाची पातळी सर्वत्र घटत आहे. यातून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज