शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नऊ तालुक्यांत कर्ज वसुली स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:33 IST

दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे.

ठळक मुद्देदुष्काळामुळे रोहयो निकषात बदल : वीज कनेक्शन न कापण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळग्रस्त तालुक्यात कर्जवसुलीला स्थगिती देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी बँका आणि संबंधित विभागांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच थकित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश आहे.जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे. बाभूळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड आणि राळेगावचा समावेश आहे. तर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणाऱ्या तीन तालुक्यांमध्ये केळापूर, मारेगाव आणि यवतमाळचा समावेश आहे. दुष्काळ निवारणासाठी या नऊ तालुक्यांमध्ये आठ उपाययोजनांची अंमलबजवणी होणार आहे.यामध्ये कृषी कर्ज वसुलीला स्थगिती देण्याच्या सूचना आहेत. यासोबतच सहकारी कर्ज वसुलीचे पुनर्गठन करण्याच्या सूचना आहेत. जमीन महसूलातही सुट देण्याच्या सूचना आहेत. कृषीपंपाच्या चालू वीजबिलामध्ये ३३.५ टक्के सुट देणे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सुट, रोहयोच्या कामाच्या निकषात बदल करणे, आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सचा पुरवठा करणे, दुष्काळग्रस्त भागातील कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.अशा आठ उपाययोजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.शेतीला जोडधंद्यासाठी मदत हवीदिवसेन्दिवस कृषीची अर्थव्यवस्था बिकट होत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतीला जोडधंदा असण्याची गरज आहे. त्या दृष्टीने दुष्काळी भागात ठोस उपाययोजनाची गरज आहे. तरच दुष्काळाशी दोन हात करताना शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.चारा, पाण्याचा प्रश्न गंभीरदुष्काळी तालुक्यात पुढील काही महिन्यात चाऱ्याची भीषण स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर भूजलाची पातळी सर्वत्र घटत आहे. यातून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज