शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी महिलेसह दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 10:14 IST

विविध कारणांमुळे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी महिलेसह दोन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्दे४० - ४५ हजारांचे कर्ज

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : विविध कारणांमुळे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी महिलेसह दोन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली. घाटंजी तालुक्याच्या देवधरी व कळंब तालुक्यातील देवनाळा येथे या घटना घडल्या.देवधरी येथील सविता राजू श्रीरामजवार (३०) या शेतकरी महिलेने बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास विषारी औषध घेतले.ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. तिच्योकडे तीन एकर शेती आहे. त्यावर सोसायटीचे ४५ हजार रुपये आणि खासगी कर्ज आहे. काही वर्षांपासूनची नापिकी आणि यावेळी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कर्ज वाढतच असल्याच्या चिंतेतून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पारवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.कळंब तालुक्याच्या देवनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी देवीदास पवार याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्याने सोमवारी रात्री स्वत:च्या शेतात विष घेतले. त्याच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यावर बँकेचे ४० हजार कर्ज आहे. कपाशीवर बोंडअळी आल्याने यावेळी उत्पादन घटले. या स्थितीत कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेतच त्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या