शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

टाकळीतील नागरिकांच्या २५ वर्षांच्या लढ्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 21:57 IST

तालुक्याच्या टाकळी सलामीचे नागरिक गत अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमानंतर त्यांच्या वाट्याला आला. हक्काच्या जागेसाठी चाललेली गावकऱ्यांची लढाई अखेर संपुष्टात आली.

ठळक मुद्देहक्काची जागा मिळाली : संजय राठोड यांच्या हस्ते लिजपट्टे प्रमाणपत्र वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्याच्या टाकळी सलामीचे नागरिक गत अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमानंतर त्यांच्या वाट्याला आला. हक्काच्या जागेसाठी चाललेली गावकऱ्यांची लढाई अखेर संपुष्टात आली. टाकळी सलामी गावातील नागरिकांना हक्काचे लिजपट्टे मिळाले. ६५ लाभार्थ्यांना ते राहात असलेल्या जागेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.१९९५ व त्या पूर्वीपासून या गावातील ६५च्या वर कुटुंब महसूल विभागाच्या जागेवर राहत होते. प्रशासनाने गावातील ९७ लोकांच्या जागेची मोजणी करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यातील ६५ कुटुंब निकषात बसले. मात्र शासन, प्रशासनाने डोळेझाक केल्याने नागरिक त्रस्त झाले होते. ना. संजय राठोड या भागाचे पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून टाकळी सलामी येथील या नागरिकांना लिजपट्टे देण्याबाबत त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. जागेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र देण्याची ग्वाही गावकºयांना दिली. महसूल राज्यमंत्री म्हणून त्यांनी पूर्वीचा प्रस्ताव पुन्हा शासनस्तरावर मार्गी लावला व टाकळी सलामी येथील नागरिकांना लिज पट्टे देण्याचा निर्णय घेतला.गावकºयांना त्यांच्या गावात जावून ना. संजय राठोड यांनी प्रमाणपत्र वितरित केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम, पंचायत समिती सदस्य भीमराव खोब्रागडे, टाकळी सलामीच्या सरपंच चौधरी, तहसीलदार अमोल पोवार, नायब तहसीलदार चिंतकुंटलवार, गटविकास अधिकारी युवराज मेत्रे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख दीपक आडे, रविकिरण राठोड, प्रवीण रोठोड, गुड्डू देशमुख, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडministerमंत्री