शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एसटीच्या विलिनीकरणासाठी ‘संघर्ष’ तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:28 IST

तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे.

ठळक मुद्देस्वेच्छामरण मागितले : राज्यपालांपर्यंत पोहोचले कामगारांचे अर्ज

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे. या माध्यमातून यवतमाळ आगारातील ५० हून अधिक कामगारांनी राज्यपालांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.कमी वेतनामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. पाल्यांचे शिक्षण करताना आर्थिक अडचणी पुढे येत आहे. यातूनच कर्जाचा डोंगर वाढत आहे. महामंडळातील ९० टक्केपेक्षा अधिक कामगार वर्ग कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करून राज्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देऊन जीवनदान द्यावे, अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.आर्थिक ताणामुळे एसटी कामगारांनी आत्महत्या केल्याची घटना यापूर्वी घडली आहे. वारंवार निवेदने, मोर्चा, आंदोलने करूनही महामंडळाकडून वेतनवाढीविषयी प्रतिसाद मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे अडवणी वाढल्या आहे. यातून सुटका होण्यासाठी शासनात विलिनीकरण हा एकमेव पर्याय आहे. यवतमाळ आगारातील अनेक कामगारांनी स्वेच्छा मरणाच्या परवानगीचे अर्ज राज्यपालांकडे पाठविले आहे. विलिनीकरणाचा लढा अधिक तीव्र केला जाईल, असे सचिन गिरी यांनी सांगितले.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ