शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

पिकांच्या नुकसानीसाठी विमा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:06 PM

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी वन्यजीव पीक संरक्षण विमा योजना सुरू करावी, तसेच शेतकरी-शेतमजुरांसाठी कृषी जीवन विमा योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी वन्यजीव पीक संरक्षण विमा योजना सुरू करावी, तसेच शेतकरी-शेतमजुरांसाठी कृषी जीवन विमा योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून केली.वन्यजीवांमुळे पिकांचे होत असलेले नुकसान व शेतकरी- शेतमजुरांचे होत असलेले मृत्यू आणि अपघात, यासाठी स्वतंत्र विमा योजना अत्यंत आवश्यक आहे. पारवा येथे संकटग्रस्त शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद झाली. या परिषदेत यासंदर्भात ठराव मंजूर झाला. परिषदेत सर्व शेतकऱ्यांची ही मागणी केली. त्यामुळे शासनाने ती अंमलात आणावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, अ‍ॅड.विजयाताई धोटे, अशोक भुतडा, किरण कुमरे, यशवंत इंगोले, कमलकिशोर धीरेन, माजी जिल्हा परिषद सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार, सचिन पारवेकर, माजी सभापती शैलेश इंगोले, रुपेश कल्यमवार, रमेश आंबेपवार आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना निवेदन दिले.२५ लाख मिळावेवन्यजीव संरक्षण कायद्यामुळे शेतकरी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करू शकत नाही. त्यामुळे शासनाने स्वतंत्र विमा योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनातून केली. तसेच वनप्राण्यांमुळे शेतकरी, शेतमजुरांच्या होणारया जीवित व शारीरिक हानीसाठीसुद्धा अपघात विमा योजनेच्या धर्तीवर कृषी जीवन विमा योजना सुरू करून मृतकाच्या वारसाला किमान २५ लाख रुपये किंवा अपघातग्रस्त व्यक्तीला किमान पाच लाखांचा विमा लागू करावा अशीही मागणी केली.