शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुजाण नागरिक हीच शिक्षकाची सार्थकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:13 IST

शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले.

ठळक मुद्देरमाकांत कोलते : दिग्रस तालुक्यात अ.भा. साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले.तालुक्यातील सावंगा बु. येथे ईश्वर देशमुख सैनिकी शाळेत डॉ.रमाकांत कोलते व कार्यवाह प्रा.घनश्याम दरणे यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी डॉ.कोलते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी राज्यमंत्री संजय देशमुख होते. तर प्रमुख अतिथी डॉ.एस.व्ही. आगरकर होते. प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात करणारे डॉ.कोलते पुढे अमोलकचंद महाविद्यालय येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रचंड अडथळे येऊनही विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्यामुळे व विश्वासामुळे सदर संमेलन यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले. तर प्रा.घनश्याम दरणे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकावा, असे आवाहन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा असल्याशिवाय भावनिक परिवर्तन शक्य नसल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नितीन धनवंत यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष भोकरे तर टाकेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शुभदा पाटील, केंद्र प्रमुख किरण बारसे, संतोष झाडे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनTeacherशिक्षक