शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

शिवकाळात एकही शेतकरी आत्महत्या नाही

By admin | Updated: February 15, 2016 02:43 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांंना जगण्याचं बळ दिले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही.

पुसद : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांंना जगण्याचं बळ दिले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही. हा आदर्श राज्यकर्त्यांनी घेण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन पंकज रणदिवे यांनी येथे केले.छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्यावतीने येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित शिवपर्वात शनिवारी द्वितीय पुष्प गुंफताना ‘छत्रपती शिवराय- आजच्या युवकांपुढील आव्हाने व उपाय’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भानुप्रकाश कदम होते. पंकज रणदिवे म्हणाले, महाराष्ट्राची माती ही विरांना जन्म देणारी आहे. जगातील अनेक राष्ट्रांनी शिवरायांचा आदर्श जोपासला. छत्रपतींनी वतनदारी पद्धती बंद करून वेतनदारी पद्धती सुरू केली. शिवनिती डोळ्यांसमोर ठेऊन व्हिएतनाम सारख्या छोट्याशा राष्ट्राने अमेरिकेएवढ्या बलाढ्य राष्ट्राचा तब्बल सात वेळा हरविले. छत्रपतींनी रयतेसाठी आदर्श धोरण ठरविले व त्याची अंमलबजावणी केली. म्हणूनच जाणता राजा अशी नोंद इतिहासाने घेतली. शिवरायांनी समाजातील सर्व क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. शिवरायांचा आदर जीवनात उतरविल्यास खऱ्या अर्थाने प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. अकील मेमन, प्रा. संजय खुपासे, यशवंतराव चौधरी, इंदल राठोड, बाबाराव उबाळे, हरिभाऊ ठाकरे उपस्थित होते. संचालन चंद्रकांत ढेंगे यांनी तर आभार सुनील ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पानपट्टे, कार्याध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, शेखर नादरे, शशांक गावंडे, किशोर पानपट्टे, शरद दुधाने, सुशील वानखेडे, ज्ञानेश्वर बांडे, कैलास भोसले, प्रकाश बेंद्रे, प्रा. बाळासाहेब पौळ, गजानन सुरोशे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)