शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

शिवकाळात एकही शेतकरी आत्महत्या नाही

By admin | Updated: February 15, 2016 02:43 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांंना जगण्याचं बळ दिले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही.

पुसद : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांंना जगण्याचं बळ दिले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही. हा आदर्श राज्यकर्त्यांनी घेण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन पंकज रणदिवे यांनी येथे केले.छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्यावतीने येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित शिवपर्वात शनिवारी द्वितीय पुष्प गुंफताना ‘छत्रपती शिवराय- आजच्या युवकांपुढील आव्हाने व उपाय’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भानुप्रकाश कदम होते. पंकज रणदिवे म्हणाले, महाराष्ट्राची माती ही विरांना जन्म देणारी आहे. जगातील अनेक राष्ट्रांनी शिवरायांचा आदर्श जोपासला. छत्रपतींनी वतनदारी पद्धती बंद करून वेतनदारी पद्धती सुरू केली. शिवनिती डोळ्यांसमोर ठेऊन व्हिएतनाम सारख्या छोट्याशा राष्ट्राने अमेरिकेएवढ्या बलाढ्य राष्ट्राचा तब्बल सात वेळा हरविले. छत्रपतींनी रयतेसाठी आदर्श धोरण ठरविले व त्याची अंमलबजावणी केली. म्हणूनच जाणता राजा अशी नोंद इतिहासाने घेतली. शिवरायांनी समाजातील सर्व क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. शिवरायांचा आदर जीवनात उतरविल्यास खऱ्या अर्थाने प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. अकील मेमन, प्रा. संजय खुपासे, यशवंतराव चौधरी, इंदल राठोड, बाबाराव उबाळे, हरिभाऊ ठाकरे उपस्थित होते. संचालन चंद्रकांत ढेंगे यांनी तर आभार सुनील ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पानपट्टे, कार्याध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, शेखर नादरे, शशांक गावंडे, किशोर पानपट्टे, शरद दुधाने, सुशील वानखेडे, ज्ञानेश्वर बांडे, कैलास भोसले, प्रकाश बेंद्रे, प्रा. बाळासाहेब पौळ, गजानन सुरोशे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)