शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शरद पवार साधणार ग्रामसभा प्रतिनिधींशी संवाद; १ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 10:36 IST

वनहक्काच्या प्रभावी अंमलबजावणीवर होणार विचार मंथन

 यवतमाळ/वर्धा : राज्यातील सामूहिक वन हक्कप्राप्त ७०० ग्रामसभा प्रतिनिधींशी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार हे १ नोव्हेंबर रोजी संवाद साधणार आहेत. वर्धा येथील गांधी आश्रम सेवाग्राम येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ही परिषद होणार आहे.

विदर्भ उपजीविका मंचमधील सहभागी असलेल्या विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था, नागपूर, खोज संस्था मेळघाट अमरावती, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यवतमाळ, ग्राम आरोग्य संस्था, घाटी, जि. गडचिरोली, रिवाईडर्स चंद्रपूर, इश्यू नागपूर, संदेश गडचिरोली आणि विदर्भ सामूहिक वन हक्क प्राप्त ग्रामसभा महासंघ आदींच्या वतीने या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे श्रीकांत लोडम यांनी सांगितले. या परिषदेच्या माध्यमातून विदर्भ आणि राज्यात झालेल्या कामाची माहिती सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

याबरोबरच यासाठी आलेल्या विविध अडचणी, प्रश्न, समस्यांचे निराकरण करण्याकरिता आवश्यक उपाययोजना, वन हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आवश्यक धोरणात्मक बदल सूचविणे व शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वन हक्क मिळवून देण्यासाठी लक्षवेधी काम केलेल्या गावांच्या वतीने प्रतिनिधी मनोगत मांडणार आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकSharad Pawarशरद पवारwardha-acवर्धाSewagramसेवाग्राम