शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

चुरमुरा येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:42 IST

गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.गावाच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. सीताफळांचा बगीचा म्हणून या परिसराची ओळख आहे. तेंदूपत्ता संकलन, शेतीसह पशूपालन असे पूरक व्यसाय करून ग्रामस्थ उदरनिवार्ह करतात. वर्षांपूर्वी या परिसराची सुजलाम, सुफलाम म्हणून ओळख होती. मात्र आता त्याच चुरमुरा गावाचे वैभव शासन व लोकप्रतिनीधींच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात आले आहे.जंगलात बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे सभोवतालच्या विहिरी, बोअर, हातपंप हे पाण्याचे संपूर्ण स्रोतच आटले आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात महिला, पुरुष, बालकांना हंडाभर पाण्यासाठी तास न् तास भटकंती करावी लागत आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. २०१७ मध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत गावकºयांनी सहभाग घेतला होता.येथील काही सामाजिक संघटनांनी गावकऱ्यांना प्रोत्साहित करून सलग समतल चर, लूज बोल्ड स्ट्रक्चर बंधारे, सिमेंट बांध, माती नाला बांध, शेततळे, दगडी बांध आदी कामे केली होती. त्यामुळे चुरमुरा गावाने तालुक्यातून तिसरा क्रमांक मिळविला होता. गावाला पाच लाखांचे बक्षीस मिळाले होते. मात्र बक्षिसाची रक्कम गावातील तीव्र पाणी टंचाईचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी वापर करण्यास गावातील लोकप्रतीनिधी उदासीन आहे. परिणामी गावकºयांची पिण्याच्या पाण्यावाचून दैना होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई