शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दिग्रस येथील वळण रस्ताच वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:18 IST

मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देसंपर्क तुटला : देवनगरवासीय हवालदिल, शहरात जाण्यासाठी पडतो फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे.दिग्रस-पुसद मार्गावर धावंडा नदीवरील पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा मार्ग सध्या रहदारीकरिता बंद आहे. जड वाहनांची वाहतूक बायपासने वळविण्यात आली आहे, तर दुचाकी, लहान वाहने आणि पादचाऱ्यांकरिता तात्पुरता वळण रस्ता तयार करण्यात आला होता. संततधार पावसामुळे हा रस्ताच वाहून गेला. मुसळधार पावसामुळे धावंडा नदीला पूर आला. या पुराच्या प्रवाहाने वळण रस्ता वाहून गेला.सध्या पावसाळा असल्याने नवीन तात्पुरता वळण रस्ता तयार करणे शक्य नाही. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक आता बायपासने वळविण्यात आली आहे. पूर्वी बायपासवरून केवळ जड वाहतूक वळविण्यात आली होती. आता हाच बायपास सर्व ाहतुकीसाठी वापरला जात आहे. तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्याने या धोकादायक रस्त्याने नदीपात्र ओलांडून कुणीही जावू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बंद केला. या रस्त्याने कुणीही ये-जा करू नये, असे आवाहन शाखा अभियंता राजू चव्हाण यांनी केले.दोन किलोमीटरचा फेरातात्पुरता वळण रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने बायपासने शहरात येण्यासाठी सर्वांना दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. देवनगरवासीयांना दोन किलोमीटर अंतर कापून शहरात यावे लागत आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसYavatmalयवतमाळ