शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठ हजार विहिरींचे पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:30 IST

जिल्ह्यातील रद्द झालेल्या आठ हजार सिंचन विहिरींना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंजुरी बहाल करून त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून आढावा : पोलिसांच्या घराचा प्रश्नही निकाली निघणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील रद्द झालेल्या आठ हजार सिंचन विहिरींना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंजुरी बहाल करून त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपूर येथील विधान भवनात यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात १६ हजार सिंचन विहिरींचे बांधकाम अपेक्षित होते, असे स्पष्ट केले. त्यापैकी केवळ आठ हजार विहिरी पूर्ण झाल्या. उर्वरित आठ हजार विहिरी रद्द करण्यात आल्या. या रद्द विहिरींना पुन्हा मंजुरी देऊन त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे जिल्ह्यात मोठे शेती क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. नवीन विहिरींसाठी दीडशे मीटरची मर्यादा सोडून सर्व निकष शिथील करण्यात आले. शेतकरी विहीर पूर्ण करण्यास इच्छुक नसल्यास त्या दुसऱ्या शेतकऱ्यांना बहाल करून उद्दीष्ट पूर्ण करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, शबरी, रमाई, कोलाम घरकूल योजनांची गती वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पोलीस गृहनिर्माण व नवीन पोलीस ठाण्याबाबत गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलिसांच्या घरांचा प्रश्न लवकरच निकाली काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत शेततळे, धडक विहिरी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, समृद्धी महामार्ग, जलसिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषीपंप वीज जोडणी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, ग्रामीण पेयजल योजना, पीक कर्ज आढावा, पीक विमा योजना, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आदींचा आढावा घेतला.या बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री मदन येरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, आमदार मनोहरराव नाईक, ख्वाजा बेग, डॉ. तानाजी सावंत, राजेंद्र नजरधने, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आदी उपस्थित होते. विविध विभागाच्या अधिकाºयांनी योजनानिहाय माहिती दिली.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस