शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरमधून ५० रेड्यांची सुटका

By विलास गावंडे | Updated: April 29, 2023 17:02 IST

Yawatmal News एका कंटेनरमध्ये कोंबून तेलंगणा राज्यात वाहतूक होत असलेल्या ५० रेड्यांची पोलिसांनी सुटका केली.

यवतमाळ :  एका कंटेनरमध्ये कोंबून तेलंगणा राज्यात वाहतूक होत असलेल्या ५० रेड्यांची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वडकी (ता.राळेगाव) पोलिसांनी केली.

गोपनीय माहितीच्या आधारे वडकीचे ठाणेदार विजय महाले यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील बोरी इचोड गावाजवळ सापळा रचला. नागपूरवरुन तेलंगणा राज्यात जात असलेल्या एचआर ४७ - डी २७३९ या क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. या कंटेनरमध्ये तब्बल ५० रेडे आढळून आले. या प्रकरणी कंटेनर चालक सारुक सहिद (हरियाणा) व त्याचे साथीदार इनामुल अकतर, सुधाकर कल्याण सुंदरम (तामिळनाडू) या तीन जणांना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलीसांनी ५० रेड्यांसह कंटेनर, असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेले रेडे वणी तालुक्याच्या रासा येथील गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई वडकीचे ठाणेदार विजय महाले, पोलिस जमादार अरुण भोयर, पोलिस अंमलदार अविनाश चिकराम, नीलेश वाढई, विजय बशेशंकर, विकेश ध्यावर्तीवार, अरविंद चव्हाण यांनी यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी